Monday, 3 September 2012

आता तरी सुधरा ...

साला.. " जरा कुठे" एक मराठी नेता " यु पी " आणि बिहारी घुसपेठ्या  विरुद्ध  बोलला , कि लगेच " देशद्रोह" आणि  "गुंडा" आणि हि उपमा देणारे कोण तर तेच उत्तरेचे  NEWS CHANNEL  वाले ... लगेच हि विधान म्हणजे विस्फोटक आणि वादग्रस्त? लगेच त्याची चौकाशी ???
फक्त महाराष्ट्र ने आवाज उठवला कि इतके सगळे उपरे आणि तेव्हा सगळे विरोधी बोलणार " आपण सारे भारतीय आहोत, " भारतात कोणी हि कुठे जाऊ शकतो?" अशी तद्दन नुसतं पुस्तकात वाचण्या जोगी वाक्य बोलणार  पण ज्याची जळते त्यालाच कळते...
"प्रांत वाद"  नावाचा एक मुद्दा लगेच उकरून बाहेर काढता..??? मग बाकीची राज्य जेव्हा  ह्या यु पी  आणी बिहारी लोकां वर सतत कारवाई आणि त्यांना राज्यात "उपरे" म्हणून , "गुलाम"
 म्हणून ठेवत असतात  तेव्हा कुठे जातात सगळे NEWS CHANNEL S , "सगळे भारतीय" आहोत ची प्रौढी मिरवणारे...तेव्हा का तुमचा आवाज बंद होतो.. ???

आवाज कोणाचा .. आपला मराठी माणसांचा !! कारण आपण मूळ आहोत... आणि ज्यांना कोणाला हा संकुचित विचार वाटत असेल त्यांना धन्यवाद...!!!
आता आपल्यातले  सुद्धा जे कोणी "नासलेले मराठी" म्हणजे  आहेत  ज्यांना सुद्धा वाटता आपण "भारतीय " आहोत किवा कोणीही कुठे भारतात जाऊन काहीही करू शकतो तर त्यांनी भविष्याचा विचार करून वागवा आताच वेळ आहे उद्या परिणाम तुम्हाला हि भोगावा लागणार आहेत हेय निच्चीत...!!!

कारण ह्या आधी साधारण २० वर्ष पूर्वी चा जरी विचार केला तर , आपल्या मुंबई मध्ये किवा संपूर्ण महाराष्ट्रात इतके गुन्हे , अपहरणा, खून, बलात्कार, रोगाच्या साठी, बेमालूम वाढत जाणारी झोपडपट्टी होती का???? ते वाढायच  एकाच कारण लोंढे वाढले ... वेळेच ठेचलं गेलं नाही त्याची हि फळे आहेत. तेव्हा आताच जागे व्हा , आधी स्वतःला आणि आपला जन्म भूमी मुंबई आणि महाराष्ट्र ला स्वतः ला  वाचवा मग मी भारतीय आहे ची प्रौढी मिरवा!!!

कोण कुठला अबू, कोण तो कृपा शंकर इकडे येतो आणि महाराष्ट्र चा मंत्री होतो ... ह्यात आपले मराठी राजकारणी सुद्धा फाटलेले.. जेव्हा एक व्हायचा असता तेव्हा होत नाहीत... आता बघा एक मराठी माणूस भारताचा गृह मंत्री झाल्यावर किती काटे बोचत आहेत उत्तर वाल्यांना.. सगळी लोब्ब्य एकत्र होते त्यांची.. तेव्हा ते आपाप सात भेदभाव करत नाहीत एक होऊन मराठी मंत्राय्ना विरोध करतात.. काही न काही कंद घडवतात जसे आता सगळे मुंबई आणि भारतात चालू आहे जेव्हा पासून एक मराठी माणूस गृह मंत्री झालाय ..
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस व आझाद मैदानात जेव्हा  हल्ला झाला तेव्हा कुठे गेला होता तुमचं " संविधान" तेव्हा कुठे गेले होते हक्क आणि कायदे..??
आता तर काय म्हणे जो गृह मंत्री तोच "एक मराठी"  असून त्या उत्तर भारीतीयांच्या दबावाखाली येऊन विधान करतो कि " कोणाला हि कुठही भारतात येऊन काहीही करायचा हक्क आहे" ह्यात साला...
ह्या वर चीड नाही येत ते षंढ !!!
आताच .News Channel वर पाहिलं कोणी तरी समाज सेविका आपली अक्कल पाजळत होती कि भारताच्या इतर राज्यात सुद्धा मराठी माणसा राहतात उद्या त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल... पण एक ग्वाही आहे कि इतके वर्ष इतर राज्यात राहत असलेल्या मराठी माणसा कडून कधी काही चुकीचा वागलेलें किवा गुन्हा झाले ला वाचनात सुधा आला आहे का ???
तेव्हा .. आता तरी सो कॉल्ड भारतीय म्हनार्या आणि संविधान वगरे शब्द वापरणाऱ्या ढेकणा जागा हो नाहीतर भविष्यात ठेचला जाशील ह्याच भारतीयान कडून.....!!
- विनीत मराठे