आता गप्प बसायची वेळ ना ही आहे तर वेळ आली आहे खरोखर ह्या युपिवाल्याविरुद्ध नुसता आवाज़ नाही तर त्यांना फटके द्याची ,,, मी तर सुरुवात केली आहे , ताजा किस्सा सांगतो आज ट्रेन मधे मी सीट वर मध्ये बसलो होतो माज्या बाजुचा माणूस खिडकित बसला होता, तो भांडुप स्टेशन वर उतरायला म्हणुन उठला तर मी लगेच खिडकीच्या सीट वर सरकलो इतका वेळ एक भैयां सीट च्या मधल्या जागेत शांता उभा होता। जसा माझ्या शेजारचा खिडकित बसलेला मानुस उठून उतरला तसा मी पटकन खिडकीकडे सरकलो। ते पाहून तो भैयां मला बोलला "आप उधर बैठो ये मेरो जगह हैं॥" त्याचा हे वाक्य कानावर पडताच मला धक्काच बसला "त्याची जागा??" इतका वेळ उभा होता ते ठीक आहे पण आता त्याची जागा म्हणजे काय??? मी त्याला शांता पाने बोललो तू माझ्या जागेवर बस तर आधी नाही बोलला , मी एक दोन वेळा शांतपणे सांगुन पहिला पण त्याने EAekalach नाही उलट मलाच बोलला की "आप कोण हूँ बोलने वाले की मैं कहापे बैठू??" "मुझे यहाँ बैठने दो चुपचाप... " ही दादागिरी पाहून माझ पण आता डोक फिरायला लागल होत। तरी त्याला शेवटी परत एकदा निट सांगितल पण तेने शेवटी मला धक्का मारला तसा मी पण आता वैतागलो । उठून पहिला त्याच्या तोंडावर जोरात बुक्का मारला तसा तो पण भडकला त्याने मला धरल माग मी आजुन एक बुक्का मारला आता चांगलाच वातावरण तापला होत.शेवटी खुप वेळ झटापटी नंतर sagLa शांत झाल होत पण अचानक त्या भैयां सोबत ३/४ लोक आली इतका वेळ ती कुठे होती काय माहिती ?? येवून मला बोलायला लागली की "इतनी देर से हम चुप बैठे आप ने उसे मारा वो हमारा भाई हैं , ॥" आता माझ्या लक्षात आला की तो भैयां नसून मुस्लिम भैयां होत जो नुकताच गावावरून आला ,,,,,,,
""वो हमारे कॉम का हैं , हम मुस्लिम मैंनोटरी मैं आते हैं , इसलिये आप ने उसे इतना मारा हम सब जानते हैं"॥ असा ऐकल्यावर इतका वेळ गप्पा असलेल्या सहप्रवाश्याना काय झाल के माहिती सगळे एकदम बोलायला लागले ते सुद्धा माझ्या बाजूने .... "आम्ही आहोत पोर तुज्या बाजूने " (मुठभर मराठी प्रवासी ) सग्ल्य्ने त्या मुस्लिम मुलाना धमकवल ,, तेव्हा कुठे प्रकरण शांत झाल। इतक्यात दादर स्टेशन आला तसा मी उतरलो चित्त थार्यावर नव्हतच !! आतून नुसता धूमसात होतो। त्या मुलाना घेउन आम्ही दादर रेलवे पुलिस स्टेशन वर घेउन गेलो। तिकडे जाताच पुन्हा पति पाहिली "Sr.Police Incharge - S.K.Sharma". आता काय बोलणार आणि काय करणार complaint करायला आलो होतो खर पण पतिवार्चा नाव वाचूनच "पुढे काय होणार आहे ते समजुन गेलो तरीही, माझ्या बरोबर सहप्रवासी असलेले तवो सिविल ड्रेस मधले हवालदार त्यांच्या फाॅर्स मुलेच मी त्या पुलिस स्टेशन मधे गेलो होतो। कसा बसा तकरार केलि त्याचा काही उपयोग नाही होणार हे मला कधीच कळुन चुकल होत । सुमारे तासाभरानतर माझीं सुटका झाली। डोक्यात चक्र वेगात फिरतच होत।
मनात आल, "की इतका वेळ मज़े मराठी सहप्रवासी गप का राहिले इतका मोठा प्रकरण चालू असताना,,, आणि जेव्हा ती चार मुस्लिम मूल माझयावर धावून आली तेव्हाच सगळे जागे का झाले???? आपल्या लोकाना अजुनही इतक्या उशिरा जाग कशी येते ??? ह्याच गोष्टीचा मला खुप आश्चर्य वाटल आता आपली महाराष्ट्राची परिस्थिति सगळे जाणतो तरीसुद्धा असा वागणं?? इतकी निष्क्रियता का ह्या गोष्टी मधे सुद्धा आळस?? मी सगळा प्रकरण शांत जाल्यावर ट्रेन मधेच आपल्या मराठी बंधवाना प्रश्न केला होता की "तुम्ही इतका गप्प राहिलात ऐकून घेतलत आणि ४ मूल अंगावर आल्यावर धावून आलात॥??" तर मला उत्तर मिळाल " जाउदेत रे, भैयां आहे रे आपण का उगाच बोला अक्कल नाही त्याला आपण का उगाच डोका पिकवायच... ??
" का??? " म्हणजे मनात आल आपण इतकी वर्ष असाच गप्प राहिलो त्याचाच परिणाम आहे हां॥ तेव्हाच जर काही केला असता तर आज ही वेळ आली नसती॥ आज आपण सुद्धा cheenai , west bengal sarkhe सुखी असतो पर्प्र्यान्तियांचा हां विळखा पडला नसता... ek भैयां जो नुकताच कुठून त्याच्या गावाहून आला होता त्याची इतकी दादागिरी माग जे इकडे २/३ वर्षापासून इकडे आले असतील ते स्वताला आणि ह्या मुंबई ला काय समजात असतील ????? आणि आपण मराठी लोक का मागे पडत आलो आणि का सहन करत आलो त्याची करणा लक्षात यायला लागली आणि खुप मन भरून अल .. राग, चिड , संताप स्वतावरचाच सगळा ... aadhi जे sadha मुळ म्हणुन janmla ala त्याचाच आता वटव्रृक्ष होऊंन आपलीच घरात शिरू पाहतोय तर अता सग्ल्य्ना माजी नम्र विनती आहे की आता जागे व्हा , ते झाड यायची वाट पहु नका, आत येऊ पहाणारया फांद्या कापून टाकायची वेळ आली आहे मी तरी सुरुवात केलि आहे तुम्ही कधी करताय??जर कोणी मराठी मनसा साथी आवाज़ उठवत असेल तर त्याला मदत नक्की करा ... राजकारणी किवा सरकार कही करेल ह्या आशेवर न राहता स्वताच तयार व्हा आता फक्त घोषणा , पत्रक वाटुन काही होणार नाही किवा शाला कॉलेज मधे चर्चा करून काही होणार नाही स्वताच लाधा आणि वाचवा नाहीतर ते जन्माला आलेल झाड कधी आपल्यावर पडून आपला घर उध्वस्ता करेल हे आपल्यालाच कळणार नाही..
3 comments:
hey vinit, im agree with u. malahi hya sagalyacha raag yeto. hya bhaiya lokanna yeu nahi dilach pahije.
Post a Comment