Wednesday, 9 January 2013

HALLAAA...

पुन्हा एकदा पाकिस्तान चा भ्याड हल्ला!!!
दोन जवान  ठार,,आता कुठे गेले मेणबत्ती वाले?? दिल्ली  बलतकारच्या वेळी मोठ्या प्रौढी मिरवणारे..????  चोवीस तास LIVE COVERAGE दाखवणारे news channels  आता कसली वाट बघत आहेत..??

तरीही , आपण पाकिस्तान तें सोबत क्रिकेट खेळायचं???
त्यावर बी सी सी आई आणि श्रीयुत महेंद्र धोनी म्हणार..." आम्ही खेळाडू आहोत, पाकिस्तानशी खेळण्यात गैर वाटत नाही?"
इतके  आतंकवादी हल्ले, मुंबई वरचा हल्ला.. सगळ्याची पाळ मूळ पाकिस्तानातच असून सुद्धा त्याच्या साठी इतके कनवाळू का व्हायचं??
सरकार  षंढ झालं आहे हे नक्कीच.,.,
जिथे टा टा सारखे उद्योगपती आपल्या "न्यानो"ची करोडो  रुपयांची  ORDER  पाकिस्तानला नाकारतात, हेय त्याचे मोठे पण आणि खारे भारतीय पण  ..त्याच्या पुढे श्रीयुत धोनी मोठे का???

किती दिवस समन्स बजावणार, किती दिवस नुसता कागदी निषेध करणार??किती वेळा पाकिस्ताना शी आपण "समझोता" करणार...???
आता तरी कृती करा... काहीतर ठोस ,,!!!!

Monday, 3 September 2012

आता तरी सुधरा ...

साला.. " जरा कुठे" एक मराठी नेता " यु पी " आणि बिहारी घुसपेठ्या  विरुद्ध  बोलला , कि लगेच " देशद्रोह" आणि  "गुंडा" आणि हि उपमा देणारे कोण तर तेच उत्तरेचे  NEWS CHANNEL  वाले ... लगेच हि विधान म्हणजे विस्फोटक आणि वादग्रस्त? लगेच त्याची चौकाशी ???
फक्त महाराष्ट्र ने आवाज उठवला कि इतके सगळे उपरे आणि तेव्हा सगळे विरोधी बोलणार " आपण सारे भारतीय आहोत, " भारतात कोणी हि कुठे जाऊ शकतो?" अशी तद्दन नुसतं पुस्तकात वाचण्या जोगी वाक्य बोलणार  पण ज्याची जळते त्यालाच कळते...
"प्रांत वाद"  नावाचा एक मुद्दा लगेच उकरून बाहेर काढता..??? मग बाकीची राज्य जेव्हा  ह्या यु पी  आणी बिहारी लोकां वर सतत कारवाई आणि त्यांना राज्यात "उपरे" म्हणून , "गुलाम"
 म्हणून ठेवत असतात  तेव्हा कुठे जातात सगळे NEWS CHANNEL S , "सगळे भारतीय" आहोत ची प्रौढी मिरवणारे...तेव्हा का तुमचा आवाज बंद होतो.. ???

आवाज कोणाचा .. आपला मराठी माणसांचा !! कारण आपण मूळ आहोत... आणि ज्यांना कोणाला हा संकुचित विचार वाटत असेल त्यांना धन्यवाद...!!!
आता आपल्यातले  सुद्धा जे कोणी "नासलेले मराठी" म्हणजे  आहेत  ज्यांना सुद्धा वाटता आपण "भारतीय " आहोत किवा कोणीही कुठे भारतात जाऊन काहीही करू शकतो तर त्यांनी भविष्याचा विचार करून वागवा आताच वेळ आहे उद्या परिणाम तुम्हाला हि भोगावा लागणार आहेत हेय निच्चीत...!!!

कारण ह्या आधी साधारण २० वर्ष पूर्वी चा जरी विचार केला तर , आपल्या मुंबई मध्ये किवा संपूर्ण महाराष्ट्रात इतके गुन्हे , अपहरणा, खून, बलात्कार, रोगाच्या साठी, बेमालूम वाढत जाणारी झोपडपट्टी होती का???? ते वाढायच  एकाच कारण लोंढे वाढले ... वेळेच ठेचलं गेलं नाही त्याची हि फळे आहेत. तेव्हा आताच जागे व्हा , आधी स्वतःला आणि आपला जन्म भूमी मुंबई आणि महाराष्ट्र ला स्वतः ला  वाचवा मग मी भारतीय आहे ची प्रौढी मिरवा!!!

कोण कुठला अबू, कोण तो कृपा शंकर इकडे येतो आणि महाराष्ट्र चा मंत्री होतो ... ह्यात आपले मराठी राजकारणी सुद्धा फाटलेले.. जेव्हा एक व्हायचा असता तेव्हा होत नाहीत... आता बघा एक मराठी माणूस भारताचा गृह मंत्री झाल्यावर किती काटे बोचत आहेत उत्तर वाल्यांना.. सगळी लोब्ब्य एकत्र होते त्यांची.. तेव्हा ते आपाप सात भेदभाव करत नाहीत एक होऊन मराठी मंत्राय्ना विरोध करतात.. काही न काही कंद घडवतात जसे आता सगळे मुंबई आणि भारतात चालू आहे जेव्हा पासून एक मराठी माणूस गृह मंत्री झालाय ..
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस व आझाद मैदानात जेव्हा  हल्ला झाला तेव्हा कुठे गेला होता तुमचं " संविधान" तेव्हा कुठे गेले होते हक्क आणि कायदे..??
आता तर काय म्हणे जो गृह मंत्री तोच "एक मराठी"  असून त्या उत्तर भारीतीयांच्या दबावाखाली येऊन विधान करतो कि " कोणाला हि कुठही भारतात येऊन काहीही करायचा हक्क आहे" ह्यात साला...
ह्या वर चीड नाही येत ते षंढ !!!
आताच .News Channel वर पाहिलं कोणी तरी समाज सेविका आपली अक्कल पाजळत होती कि भारताच्या इतर राज्यात सुद्धा मराठी माणसा राहतात उद्या त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल... पण एक ग्वाही आहे कि इतके वर्ष इतर राज्यात राहत असलेल्या मराठी माणसा कडून कधी काही चुकीचा वागलेलें किवा गुन्हा झाले ला वाचनात सुधा आला आहे का ???
तेव्हा .. आता तरी सो कॉल्ड भारतीय म्हनार्या आणि संविधान वगरे शब्द वापरणाऱ्या ढेकणा जागा हो नाहीतर भविष्यात ठेचला जाशील ह्याच भारतीयान कडून.....!!
- विनीत मराठे

Wednesday, 22 August 2012

एक वावटळ.

१ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट ... एक वावटळ...!!!


११ ऑगस्ट चा  हिंसाचार घडवला जातो काय..??? किवा घडतो.. 
खरं काय ते देवं च जाणे..!! (आता कुठला देव तो तुमचा तुम्ही ठरवा)

त्या नंतर  झाला एक ... रेकॉर्ड ब्रेक मोर्चा झाला... त्यात तर सारा  जनसागर लोटला....
सारे NEWS CHANNEL मध्ये युद्धच सुरु झालं .. सगळ्यांचा लक्ष  फक्त एकाच  Breaking NEWS कडे  

क्रिकेट  मध्ये जेवढी उत्सुकता आता राहिली नसेल तितकी  उत्सुकता हे   NEWS CHANNEL वाले निर्माण करतात आणि आपल्याला किती नाही म्हंटला तरी त्यात गुंगवून टाकतात...

आता हास्यास्पद वाटावं किवा फिल्मी वाटावं असं सुद्धा घडत आहे.. एक नेता सांगतो माझ्या विभागात बांग्ला देशी दाखवा आणि दोन कोटी रुपये घेऊन जा..
 अरे ते काय LOTTERY  चा  TICKET आहे कि  JACK POT...???
आपण फक्त बघत राहायचा का... ?

सोसत तर आपणही आहोतच कारण फक्त ५ SMS  दिवसाला
(किती  हाल होतात प्रेमी युगुलांचे, तरुण भाबड्या मुला मुलींचे ज्यांचे संवाद आजकाल तोंडा ऐवजी हात ने होत असतात ) ,अनेक WEB SITE   वर बंधी,, FACE BOOK  वरही येऊ शकते कदाचित..
 तेव्हा पटकन काय वाटतंय ते इकडे POST करून टाकलं...

आता ह्याचा शेवट कसा न काय होतो ते बघायचं.. कि नेहमी प्रमाणे हे एक वावटळ असेल जे निघून जाईल आणि पुन्हा काहीतरी नवीन मुद्दा.  नवीन वाद , हिंसाचार जन्माला घातला येयील  आणि आपणही मागचा सगळं विसरून त्या भविष्यात होणारया नवीन वादा ची चव NEWS चान्नेल्स मधून लुटू !!


 - विनीत मराठे

Sunday, 29 July 2012

तेरड्याचे रंग तीन दिवस !!!!!!

तेरड्याचे रंग तीन दिवस !!!!!! दोन दिवसापूर्वी वृतापात्रातून एक बातमी वाचनास पडली .. ती म्हणजे " दादर मध्ये फेरीवाल्यांचा जल्लोष , फेरीवाले एकमेकांना मिठाई भरवत असतानाचे फोटो ".......... तीन महिन्यापूर्वी एक दिवस रोजच्या सारखा ऑफिस मधून परतत असताना सगळं दादर , दादर चा पत्री पूल, दादर फुल बाजार.. सगळं कसं रिकामं रिकामं वाटलं,,मनात शंका आली कि काही विपरीत तर घडले नाही ना??? सगळी कडे शुकशुकाट...तसाच तडक घरी आलो,, सगळे news channel पहिले, पण काही घडल्याची breaking news नव्हती ...... दुसरया न तिसर्या दिवशी सुद्धा दादर परिसरात तोच शुकशुकाट., काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.. पण एक मोठा फलक नजरेस पडला.. " दादर फूल बझार आणि दादर स्टेशन च्या १०० मीटर परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाले विक्रेते ह्यांना मज्जाव करण्यात आला आहे " ..नुसतं इतका वाचून उर आनंदाने भरून आला...मग काय आधी जेव्हा दादर स्टेशन मधून बाहेर पडण्यास जो १५/ २० मिनटांचा वेळ लागत होता तो फका ३ /४ मिनटांवर आला.. ऑफिसातला थकवा ते सर्व रिकामे बघून कुठल्या कुठे गायब व्ह्ययचा.. बर तर महानगर पालिकेने .. तिकडे चोव्वीस तास त्याची माल उचलणारी गाडी, पोलीस बंदोबस्त आणि सुशोभित झाडांच्या कुंड्या लावल्या मग तर काय सगळं कसं चकचकीत ...:) मी सुद्धा ज्या महान माणसाने इतक्या वर्ष नंतर हे काम केले त्या सर्व अधिकाऱ्यांना , महानगर पालिके ला धन्यवाद दिले...!! पण म्हणतात न तेरड्याचे रंग तीन दिवस,, आनंदावर विरजण पडलेच... परवाच बातमी वाचली .. कि ज्या महान माणसाने... श्री जैन ह्यांनी "दादर" ला गेले 3 महिने का होइएन मोकळा श्वास घायला दिला होता त्यांचाच श्वास कोंडला गेला . त्यांचीच बदली करण्यात आली.. त्या मागे काय कारण असेल देव जाणे... किवा आयुक्त जाणे... इतकं चांगलं काम करत असून सुद्ध अशी वागणूक मिळत असेल तर.. चांगला काम कोण करेल??? ह्यात एका राजकीय पक्षाने हस्तक्षेप करून श्री जैन ह्यांची बदली करायला भाग पाडावे.. हे विशेष !!!! कारण असेल कि त्यांचा "पक्ष " चालवण्या करता जमणारा फंडात कदाचित भर पडणं बंद झालं असेल .... किवा त्या फेरीवाल्यान कडून मिळणाऱ्या मुठभर मतां मूळे समस्त दादर कराना आणि इकडे येणाऱ्या ना वेठीस धरणार??? ह्याचा अर्थ काय.. राजकीय पक्षाने दादर मधल्या स्थानिकांना चांगल्या सुविधा , पुरवायच्या कि त्यांच्याच स्वान्तत्र्यावर आणि हक्कावर अशी गदा आणायची???? ह्यात चूक कोणाची.. समस्त दादर करांची??? त्या राजकीय पक्षाची..??? कि महानगरपालिकेची ????????? आपण सर्व सामान्यांनी अस शांत बसून उपयोग नाही.. आता पुन्हा आपल्यालाच सामोरे जावे लागणार त्या कुबट वासाला .. त्या भाजीच्या चिखलाला.. त्या घामच्या आणि पानाच्या पिच्कार्याना...!!!!! - विनीत मराठे ( एक दादरकर)

Saturday, 16 April 2011

EK CHOTI PANIPURI

"एक छोटीसी पाणी-पुरी"!!!!!!
"ठाणे" ची पाणीपुरी भलतीच फामोउस झाली, कि फेमस केली गेली?
ह्याला नक्की जबाबदार कोण तुम्ही ?? आम्ही? की शासन ????
ह्याच्चीच काही कारण शोधयला मी जरा माझ्या "प्लेट" मधून हि पाणी पुरी चाखायचा प्रयत्न केला आहे .....

न्युज , मेडिया ने त्याला झटकन " STUNT बाजी " असा नाव देऊन भलतच फेमस केला, मग एका पक्षाला नेहमी प्रमाणे टार्गेट करून सरकार किवा विरोधी पक्ष मोकळे झाले.मी कोणाचीही बरोबर किवा चुकीची बाजू मांडत नाही आहे.त्या भैया चे ते कृत्य नक्कीच घृणास्पद होते ह्यात शंकाच नाही मग कोणी त्याविरुद्ध आवाज उठवला तर त्यात वावगं काय ?? ती तर नक्कीच ज्वलंत प्रतिक्रिया होते त्यात नक्कीच फक्त पक्षाचे लोक नाही तर काही सर्वसामान्य ठाणेकर हि नक्कीच असतील.खरा बघायचा तर ही सर्वस्वी जबाबदारी होते "महानगर पालिकेची" !!
एकदा रस्त्यावरच्या गाड्याना खाद्य विक्री ची परवानगी दिली कि त्यानंतर किती वेळा त्याची पुन्हा तपासणी होते? ज्या पद्धतीने हॉटेल मधल्या पदार्थंचा दर्जा ठरवला जातो तसा दर्जा ह्या गाड्यांवरील पदार्थना का दिला जात नाही ???
ह्यात कुठला नक्कीच मुद्दा उचलेगिरीचा किवा दुसऱ्या पक्षाची धोरणं चोरायचा प्रश्न नाही .. असाही बोला जात आहे कि येणाऱ्या पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी "स्तुंत" बाजी चा फायदा त्या पक्षाला होईल. त्यात आता नक्कीच परप्रांतीय त्यांची घुसखोरी, अरेरावीपणा आदी मुद्दे अपवादानं पुन्हा एकदा जन्माला आले, माझ्यामते तरी ते स्वाभाविक आहे . आणि असा आंदोलन करायची ती वेळच मुळात तशी होती, कोणाचाही संताप उद्रेक पावेल असेच ते कृत्य आणि त्याला जर फक्त रु. १२०० /- वर जमीन मिळत असेल तर ह्या हून हास्यास्पद गोष्ट नक्कीच दुसरी कुठली नाही ..
एक छोटी पाणीपुरी पण त्यात आता किती वेगळच राजकीय सामाजिक "पाणी" भरलं जात आहे ते विचारायची सोयच नाही प्रत्य्काचा हेतू, स्वर्थ वेगळा हे नक्कीच!!! हान आता ते hygenic आहे कि नाही ते ज्याने त्याने ठरवावा आपल्याला त्या पाणीपुरी मुले पोटात गडबड होत नाही ना ह्याची काळजी ज्याने त्याने घ्यावी. ..
एक चुकला नक्कीच कि त्या "भैया" ना किवा गाड्या तोडण्या ऐवजी, त्या महानगर पालीकामाधल्या अधिकार्यांना शिक्षा दायला हवी .. त्यांचे राजीनामे नक्कीच घायला हवेत कारण त्यांच्या कृपाशिर्वादाशिवाय ह्या गाड्या चालत नाहीत? त्यंच्यावर विक्री होत नाही.. तेव्हा शाषण ने असा एका पक्षावर खापर फोडून स्वतःची अशी सुटका करून घेणे रास्त नाही.
चाल खूप चर्चा झाली ,मला तरी पाणीपुरी खायला चौपाटी वर जायचं हान आता तिकडेच जाऊन ठरविण "भैया " ची पाणीपुरी खायची कि "भाऊ" ची...!!!!!!

Monday, 7 June 2010

मराठीचा "म"

Ekyk **e**jkBh f”kdk;p;+++---------

v **vfHkuanukpk ! **v **vkbZ** ryk] e **ejkBhpk**--------

vkrk vkiysp “kCn] vkiyhp ok.kh th foLe`rhr tkr pkyyh vkgs] rh ;kp i/nrhr iqUgk f”kdok;ph osG vkyh vkgs- dkgh n”kdkaiwohZ **baxzth** ph lqj~okr vki.kap--- ‘A’ FOR APPLE, ‘B’ FOR BAT v”kh dsyh gksrh] i.k vkrk ghp osG vkiY;k ejkBh Hkk’ksoj vkyh vkgs-

iwohZ vkbZ ckck] ijopk] “yksd] v{kj&vad fyih ikY;kadMwu ?kksdwu ?;k;ps---i.k vkrkps fp= ikj ikyVys vkgs- ?kjk?kjkrwu ‘A’ FOR APPLE’’ ‘’WHAT IS YOUR NAME’’ ,sdk;yk ge[kkl feGsy- gs loZZ lkaxk;ps dkj.k dh] uqdrkp ,d ?kMysyk izlax-----

izoklkr vlrkuk ,dk ygku Ndqyhyk] eh **ckG rq>s uko dk;\ **dqBY;k “kkGsr tkrsl\ vknh ckGcks/k iz”u fopkjys- i.k rh dkghp mRrj nsbZuk] eh i.k laHkzekr iMyks—rj frps ofMy pVdu Eg.kkys **vgks] fryk ejkBhr dGr ukgh] Fkkack eh fopkjrks] **csVk] TELL YOU UNCLE, WHATS YOUR NAME\ YOUR SCHOOL NAME\ rj rh fpeqjMh iksiVklkj[kh cksyyh] **MY NAME IS xxx AND MY SCHOOL NAME IS xxx.

gk vukgwr /kDdk nsmu] rh fpeqjMh glr glr vkiY;k vkbZ&ckcka cjkscj ekQ djk mom-dad cjkscj fu?kwu xsyh-

fryk ejkBh letr ukgh\ ;k okD;kus eukr ?kj dsys vkf.k R;keqGsp vkt gs loZ eh dkxnkoj Bsohr vkgs- ejkBh letr ukgh ;kyk tckcnkj dks.k\ oj dGr ukgh gs vfHkekukus] mRlkgkus lkax.ks ;kr dlys “kkS;Z! rqEghp tj vkiY;k ikY;kyk vkiyh laLd`rh] Hkk’kk] vkpkj&fopkj ;kph vksG[k ygkui.kkiklwu d#u fnyh ukghr rj rs ikY; ejkBh laLd`rh&Hkk’ksiklwu iksjds jkgk.kkjp !

baxzthP;k uknkik;h vkiY;k gkrh ts tj ?kkyoys rj fdrh uqdlku iq

eyk HksVysyh v”kh ,dfolO;k “krdkryh egkjk’V~zkrhy ,d fpeqjMh- v”kh yk[kks mnkgj.ks vlrhy ;kpk lokZaxkus fopkj dsyk rj iq orZeku vkf.k Hkfo’; ;kaps dk; gksbZy g;kpk fopkj u dsysykp cjk! ,d vukgwr fHkrh eukr ;srs] jk=hph >ksi mMors----vkrk gk iz”u macjB;koj ukgh rj ?kjk?kjkr ;smu iksgkspyk vkgs-

ejkBhph llsgksyiV dk >kyh] dks.kh dsyh\ ;k iz”ukps ljldV mRrj Eg.kts vki.k Lor(pk ekr`Hkk’kspk vfHkeku QDrBjkfod fno”kh mQkGwu ;srks---vkf.k ,dk pdzhoknGk lkj[kk fu?kwu tkrks---ifj.kke\

vki.kp Bjfoys ejkBhrwu f”k{k.k ?ksrys dh rs **XykscykbZ** txkr vki.k fVdw “kd.kkj ukgh] R;klkBh baxzthpk vk/kkj ?ksryk-----ifj.kke ejkBh “kkGk iku>Mh o`{kkaizek.k xGr pkyY;k vkgsr- ,dV;k eqacbZr xro’khZ 5000 ejkBh “kkGkcan iMY;k------vkrk ;k iku>Mh o`{kkyk iqUgk cgj ;s.ks nqjkikLr okVrs-

lkoZtfud fBdk.kh vkiY;kp ekr`Hkk’ksyk xkS.k Bjowu frpk okij VkG.ks—baxzth ok fganh “High Status” Hkk’kk letwu R;kpk okij laHkk’k.kklkBh dj.ks ejkBhr cksyya dh rs “Low Profile” gs vktP;k vkeP;k r#.k fi“Low Profile” okVr ukgh gs fo”ks’k- rs fcu/kkLri.ks egkjk’V~zkr R;kaP;kp ekr`Hkk’ksrwu cksyrkr] O;ogkj djrkr vkf.k vkiY;kykgh R;kaphp ekr`Hkk’kk cksyk;yk Hkkx ikMrkr- gs loZ vki.k d/kh f”kd.kkj--- [kjs rj myVs Ogk;yk gos vki.k ejkBhpk vf/kdkf/kd okij d#u R;kauk tk.kho d#u k;yk goh dh egkjk’V~zkr jkgrkuk **ejkBh** f”kd.ks fdrh xjtsps vkgs] ejkBhpk okij djk] gs lkax.;klkBh ex ljdkjyk ok dqBY;kgh i{kkyk R;kph tkfgjkrckth djkoh ykx.kkj ukgh-

dkgh n”kdkaiwohZ gs loZ djk;ph xjt okByh uOgrh i.kvkrkgs loZ djkosp ykxsy] vkiys vfLrRo]opZLo nk[kfo.;klkBh ukghrj eqdky vkf.k tsaOgk tkxs Ogky rsaOgk osG fu/kwu xsysyh vlsy-

th gkyr “kkGkaph frp okpuky;kaph----“ksdMks okpuk;s can] mjysyh ej.kklUu voLFksr- g;kyk izeq[k dkj.k vktph r#.k fi rsaOgk vla[; r#.k gkrkr iqLrd /ksmu fdaok R;kr Mksds [kqilqu clysyh fnlrkr- gkvkrkiqLrdgkrkr/ksmu fQj.ks gh,d QW”ku] Status Symbol vlsy dnkfpr- i.k gkrkr iqLrd ikfgya rj ge[kkl **baxzth** pa fnlsy- [kwi okbZVa] tsOgk ek>s ejkBh fe=&eSf=.kh] baxzth iqLrdkaoj ppkZ djrkuk Share djrkr ;kr dkgh okbZV ukgh ekU;] ijarq vkiY;k ejkBhr brds dkgh lkfgR; okM~-e; ] izfrHkkoku gtkjks ys[kd vlqugh vki.k fdrh ejkBh iqLrds okprks\ R;koj fdrh ppkZ djrks\ eh vtqurjh cl&V~zsu e/;s r#.k eqykeqyhauk ejkBh iqLrd gkrkr /ksmu fQjrkuk@okprkuk ikfgys ukgh- ejkBh iqLrds okp.;kr rjh “Low Profile” ukgh uk-???

ejkBhph vfLerk] vfHkeku] ftn~n tj vki.k vkiY;k /ke.;karwu vkRrkp izokfgr dsyh ukgh rj ;s.kkjk dkG vkiY;koj >Mi ?ksmu ] vkiY;kykp vkiY;k ekrhr xkMwu Vkdsy ;kr “kadkp ukgh- 50 o’kkZiwohZ egkjk’V~z okpyk [kjk----vls Eg.k.;kis{kk okpoyk----okpoyk dq.kh 105 gqrkRekauh- vkpk;Z v=s] izcks/kudkj Bkdjs] ,l- ,e- tks”kh] dkWezsM Mkaxs] vfgY;k jkax.ksdj] e`.kky xksjs] e?kq naMors v”kk vla[; yksdkauh ** ,dhps cG@d.k[kj usr`Ro ** nk[kowu fnys- eqacbZlg egkjk’Vz~ Lora= >kykp ikfgts v”kh gkd nsr yksd jLR;koj mrjr] rq#axokl Hkksxr] iksyhlkaP;k ykB;k [kkr -----ifj.kke eqacbZlg egkjk’Vz~ Lora= >kyk] eqacbZ dsanz”kkflr dj.;kpk fnYyhdjkapk@fcxj egkjk’Vz~h;ukapk Mko gk.kwu ikMyk-

50 o’ksZ yksVyh ijarq vkrk iq i.k vkrk gk.kwu dks.k gs ikM.kkj\ la;qDr egkjk’V~zkP;kosGh rsOgkP;k yksdkaph ftn~n] vfLerk] d.k[kj usr`Ro vkrk ;kiSdh dk; vkgs\ usr`Ro rj f”kYydp ukgh ex mn;k tj [kjp y<;kph osG vkyh rj lkekU;ejkBh tukauh dk; djk;ps\ dq.kkps usr`ROk /ksmu ykysr---mjyslqjys Lor%ps Hkys d:u /ks.;kP;k iz;Rukr vkf.k vktps dkgh ejkBh fopkjoar] i=dkj] ys[kd Lor% ejkBh vlwu ns[khy eqacbZ lokZaph] vki.k izFke Hkkjrh; v”kh izkS

vkrk tj iqUgk eqacbZ egkjk’V~zkiklwu osxGh dj.;kps Bjoys rj la;qDr egkjk’V~zklkj[kh pGoG mHkkj.kkjs@d.k[kj usr`Ro dj.kkjs usrs@lkekU; yksd fdrh mjys vkgsr\ ejkBh VDdk fdrh mjyk vkgs\ jkMk laLd`rhpk okijd:u eqacbZ ejkBh ek.klkph gks.kkj vls tj okVr vlsy rj rks Hkze vkgs ghp Hkhrh lrr tk.kor vlrs- 50o’kkZiwohZ ykyk ,dhpk@Hkkoukapk@d.k[kj usr`Rokpk@lkaLd`frd ewY;kapk----jkMk laLd`rhpk uOgs-

osGhp tj vki.k MksGs m/kMys ukghr rj avkiys xGs nkcwu Vkd.;kr ;srhy- vkiY;kpjkT;kr vkiY;kp ekrhr xqykekps vk;q’; txkos ykxsy gs fuf”pr- uqlra ikMok@fnokGhyk umokjh lkMh&lyokj dqMrk] MksD;kyk Hkxos QsVs v”kh os”kHkw’kk dsyh vkf.k “kksHkk;k=k dkkyh rjh dkghgh Qjd iMr ukgh gs fuf”pr-

gks; fyfg.ks [kwi >kys] vkrk ,o vlys rjh vkRefo”okl ckGxk] ghp osG vkgs] Hkkoukapk vknj djk] vkikilkr jkMsdj.;kis{kk vfLrRoklkBh oSpkfjd ekxkZus y

ek>s rqEgkyk ,dp lkax.ks vkgs dh ejkBh okpok;ph vlsy ejkBhr okpudjk lokZa”kh ejkBhr cksyk] fgUnh Hkkf’kdkaP;k [kksV;k egkjk’V~z izsekyk] fnYyhdjkaP;k [kkyhncysY;k ejkBh jktdkj.;kaP;k Hkwy Fkkikauk cGh iMw udk] gkrkr gkr ?ksmu mHks jgk] ejkBhpk okij lxGhdMs djk] ijizkafr;kauk tk.kho d:u n;k dh rs mijs Eg.kwu vkysr] ekyd Eg.kwu ukghr] R;kaph tkxk R;kauk nk[kowu k! t; egkjk’V~z! eqacbZ ejkBh ek.klkphp] lokZaph ukgh-….


Monday, 21 September 2009

मी, स्वाइन फ्लू..

मी, स्वाइन फ्लू..
नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘याला दुसरं गाव दिसलं नाही का’ असा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती


उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात. ‘कृपया आहेर आणू नयेत’ची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही, असा धूर्त विचार मी केला. पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे. पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली ‘स्पेशल’ लोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.
खरं तर मी पुण्यात यायला बिचकत होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. ‘आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं ‘पाकिजा’ तल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे. त्यामुळं मला इथला मुक्काम लवकरच हलवावा लागणार असं दिसतय.